पुणे : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारी 2026 मध्ये होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांमध्ये...
संपादक स्वराज्य माझा
सोलापूर जिल्ह्यासह मराठवाडा आणि धाराशिवमध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्यामुळे नदी, नाले दुथडी भरून वाहू लागले असून, लाखो हेक्टर क्षेत्रावरील पिके पाण्याखाली...
भारताने आज एक ऐतिहासिक कामगिरी करत अंतरमध्य पल्ल्याच्या ‘अग्नी-प्राईम’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे. विशेष बाब म्हणजे...
नवी दिल्ली -लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरीच्या आरोपांवरून रान उठविल्यानंतंर आता निवडणूक आयोगाने आपल्या पोर्टल...
छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान...
सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी होऊन सीना नदीच्या पुराचे पाणी शेतांमध्ये आणि घरांमध्ये घुसून मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. या...
राज्याचे माजी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यानंतर कृषी खात्याचा कारभार स्वीकारलेल्या दत्तात्रय भरणे यांना बुधवारी जालन्यात शेतकऱ्यांच्या प्रचंड...
नवी दिल्ली – सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांचे पुतळे उभारण्यासाठी करता येणार नाही, असे स्पष्ट करीत सर्वोच्च न्यायालयाने...
मुंबई -गेल्या तीन ते चार दिवसांपासून मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात ढगफुटीसदृश स्थिती निर्माण झाली असून पावसाने हाहाकार उडवला...
अतिवृष्टी आणि वादळामुळे मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची उभी पिके आडवी झाली असून हातातोंडाशी आलेला घास मातीमोल झाल्याने...
